Wednesday, August 29, 2012

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,

एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत
असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस तू
समोर नसतेस तेंव्हाझोपू देत नाहीस तो ढग बघ
कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब
गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनं
दलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श
नाही. येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस
जरी गेला तरी तुझी आठवणजात नाही. आज सारे
विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू
कधी खरे प्रेम करशील कुणावर...... तेव्हा सागर
किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात
लपता........ नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर
हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.कसे करू माफ़ तुला जे
घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच
मला दिले...... डोळे पुसण्यास माझे पाऊस
धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच
कळेना म्हणाला. आज पुन्हा तुझी आठवण
आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं
हसताना... कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच
समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत
नाही अंतर मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का? ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

No comments:

Post a Comment