Thursday, April 26, 2012

मन मोकळ करायचं असतं !!!

मलाही सारखं वाटत तुला फोन करावा ,
तुझा आवाज ऐकावा,
मनमोकळे पणाने तुझ्याशी बोलावे,
तुझी भरपूर थट्टा मस्करी करावी,
राग येईपर्यंत तुला चीडवाव,
आणि मग तू गाल फुगवून बसल्यावर
वेडेवाकडे चाळे करून तुझा राग घालवण्याचा प्रयन्त करायचा
मला अस बराच काही वाटत!!!
बरंच काही बोलायचं असतं तुझ्याशी !!!
तुला सगळ सांगायचं असतं .
मन मोकळ करायचं असतं !!!

मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही 
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही..

तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..

मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..

तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..

मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..

मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी,,,
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..
पण एकदा तरी ...
या प्रेम वेड्याला मनात आणशील?

मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....

मी कधीच विसणार नाही....
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही..... कधीच नाही....

तू आल्यानंतरही.

नाही जमणार आता ..
मला ते प्रेम वेगेरे ..
नाही जमणार आता
मला ते आवडणे वेगेरे ...
समज आता नाही उरले..
तसे काही नाते..
समज आता नाही राहिले ..
तसे काही बंध ...
पुन्हा पुन्हा नाही सहन
व्हायचे ते सोडून जाने ..
पुन्हा पुन्हा नाही आता
जमायचे ते तुला स्वीकारणे..
नाही तुला माज्या प्रेमाची कदर ..
नाही तुला माज्या यातनांची खबर ..
विसरण्याचा प्रयत्न करतो मी..
मनाला समजावतो मी...
रडता रडता मन हि म्हणते..
इट्स ओके ..
जाता जाता तू परत का येते..
इट्स नोट ओके ..
इट्स ओके कधीच नव्हते ..
तू गेल्यानंतरही ..
इट्स ओके कधीच होणार नाही..
तू आल्यानंतरही.

तुझ्या रंगात आता !!! —


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे

मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
तुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस

आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

“सणाला तरी हसत जा”
बाहेरच जग पाहत जा”

“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा”

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन !
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन
तुझ्या रंगात आता !!!
 —

चंद्र आणि मी........

चंद्र आणि मी........
मध्य रात्रीची वेळ होती, झोप येतच न्हवती
म्हणून खिडकी जवळ येऊन उभा राहिलो
तेव्हा आकाशातला चंद्राचा प्रकाश डोळ्यावर येऊन पडला
तारे त्याच्या भोवती लुक लुक करत जगमगत होते
मी चंद्राकडे टक लावून बगत होतो
तेव्हा चंद्राने विचारला काय रे काय बाग्तोस एवढा टक लावून
माझ्याकडे?
मी म्हणालो काही नाही रे असच
चंद्र परत म्हणाला काय काही नाही कोणाला शोधतोस सांगशील
का मला?
अरे तिला शोधतोय खूप आठवण येतेय तिची
कशी असेल काय माहिती माझ्या विना?
ए चंद्रा तू संग ना रे तू तर सर्वाना बगत असतोस आकाशा मदनं?
मी का सांगू तूच सांग ना खूप प्रेम करतोस ना तिच्यावर?
मग सांग काय करतेय ती?
असेल माझ्यासारखी तिच्या खिडकीपाशी आकाशात मला शोधत
आठवण काडून माझी रडत असेल, डोळ्यातले अश्रू थांबता थांबत
नसतील
खूप प्रेम करते ना माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त, नाही राहू शकत
माझ्या विना
चंद्र म्हणाला कसा रे एवढं सर्व ओळखलस तिला न
बगता आणि तिच्या जवळ नसताना?
अरे मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर आणि माझं मन मला सांगतंय
ती खूप त्रासात आहे ते
मी चंद्राला बोललो तू करशील का रे मदत माझी, देवाला सांगशील
का आमच्या बदल
तू तर देवाच्या एकदम जवळ आहेस
सांग ना रे देवाला आमची मदत करायला
आम्हाला परत एकत्र आणायला, सांगशील ना रे?
चंद्र बोलला सांगीन ना कारण मला सुधा वाटतय तुम्ही एकत्र यावं
मी नक्की सांगीन कारण अशे खरे प्रेम करणारे खूप कमीच असतात
या जगात
तुमचं प्रेम जणू निराळच आणि जगावेगळच आहे
तुम्ही दोघं एवढं मनाने जुळले आहात की दूर राहून सर्व
एकमेकांना ओळखतात
खरच तुमचं प्रेम अप्रतिम आहे
कदाचित देव तुमच्या प्रेमाची परीक्षाही घेत असेल,
पण तुमचं प्रेम बघून देव तुम्हाला नक्की एकत्र आणेल
तो बगत असेल तुम्ही दूर राहून सुधा एकमेकांवर तेवढच प्रेम कराल
का?
मी चंद्राला बोललो, ही कसली परीक्षा ज्यात अश्रू आणि दुखच
जास्त
एवढा त्रास सहन करावा लागतोय बघतोस ना चंद्रा तू
आणि मला दुखात नाही बगायचं आहे रे तिला
तिच्या आयुष्यात का कमी दुख आहे की आजून हा त्रास सहन
करायचा तिने
माझ्यासाठी नाही निदान तिच्या खुशीसाठी तरी एकत्र आन आम्हाला
तिला खुश बगायचं आहे नेहमी आणि ते माज्या विना मुमकीन
नाही आहे रे
चंद्र बोलला मला कळतंय रे सर्व आणि मी तुझा निरोप नक्की देईन
देवाला
तू काळजी करू नकोस सर्व ठीक होईल
चल जा आता झोप तू खूप उशीर झालाय आणि ती पण झोपली आता
तू पण झोप आणि मी पण थोडा आराम करतो असा म्हणत चंद्र पण
ढगा आड लपून गेला
तारे पण लुक लुक करून कुठे गायब झाले कळलच नाही
चंद्राशी बोलून मन हलकं झाल्यासारखं वाटलं
नंतर मी सुधा खिडकी बंद करून झोपी गेलो. ...

तु

तु माझ्या जीवनात आलीस पण .
मी तुझ्या जीवनात नहव्तो.
तु माझ्या हृदयात जाऊन बसलीस पण मी तुझ्या चपलीच्या......पायाशी होतो .
नंतर खूप शोधलं तुला ह्या शरीरात ...........
पण भेटलीस माझ्या हृदयात
नंतर तुला समजल कि कोणी तरी आपल्यावर खूप प्रेम करतंय ......
शेवटी मी तुझा नाही झालो म्हणून काय झाल
शेवटी देवाचा मी झालो ...........................
_ म्हणून सांगतो जर समोर चा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो
तर ते प्रेम होत नाही तर त्याचा अनर्थ होतो .............